पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकरी जगला पाहिजे

महाराष्ट्रामध्ये शिवसेना,भारतीय जनता पार्टीचे युती सरकार राज्य करीत आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला लोक कंटाळले होते. यामुळे युती सरकारला लोकांनी काम ...
’आपुलकी जपणारे आमदार’ सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांचे व्यक्तिमत्व हे सामान्य लोकांना आपुलकी निर्माण करणारे आहे. राजकारण, समाजकारण करताना संयम हवा,  शांत स्वभाव असावा लागतो. हे दोन गुण आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे आहेत. राजकारणात दीर्घकाळ जनमानसावर प्रभाव असणारे व्यक्तिमत्व तसेच आपला माणूस म्हणून आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. राजकारणामध्ये फारशी कटूता न ठेवता विरोधकांनाही आपलेसे करण्याची त्यांच्याकडे उत्तम कला आहे. राजकीय रागापोटी व द्वेषाचे राजकारण आमदार बाळासाहेब पाटील करीत नाहीत, कारण कराड उत्तर मतदारसंघ हा आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण व आदरणीय स्व. पी.डी.पाटीलसाहेब यांचा मतदारसंघ आहे, ही भावना आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मनोमनी नेहमी असते. यामुळेच आमदार बाळासाहेब पाटील नेहमी बेरजेचे राजकारण करतात. प्रसंगी राजकारणात दोन पावले मागेही येतात. म्हणूनच योग्य वेळी योग्य संधी आमदार बाळासाहेब पाटील यांना आतापर्यंत मिळाली आहे. कराड उत्तर मतदारसंघातील अनेक लोक आमदार बाळासाहेब पाटील या...

आपुलकी जपणारे आमदार

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांचे व्यक्तिमत्व हे सामान्य लोकांना आपुलकी निर्माण करणारे आहे. राजकारण, समाजकारण करताना संयम हवा,  शांत स्वभाव असावा लागतो. हे दोन गुण आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे आहेत. राजकारणात दीर्घकाळ जनमानसावर प्रभाव असणारे व्यक्तिमत्व तसेच आपला माणूस म्हणून आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. राजकारणामध्ये फारशी कटूता न ठेवता विरोधकांनाही आपलेसे करण्याची त्यांच्याकडे उत्तम कला आहे. राजकीय रागापोटी व द्वेषाचे राजकारण आमदार बाळासाहेब पाटील करीत नाहीत, कारण कराड उत्तर मतदारसंघ हा आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण व आदरणीय स्व. पी.डी.पाटीलसाहेब यांचा मतदारसंघ आहे, ही भावना आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मनोमनी नेहमी असते. यामुळेच आमदार बाळासाहेब पाटील नेहमी बेरजेचे राजकारण करतात. प्रसंगी राजकारणात दोन पावले मागेही येतात. म्हणूनच योग्य वेळी योग्य संधी आमदार बाळासाहेब पाटील यांना आतापर्यंत मिळाली आहे. कराड उत्तर मतदारसंघातील अनेक लोक आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विचारावर प्रेम क...

शेतकरी कुंटुंबाला मदत हवी

महाराष्ट्रातील शेतक-यांना कर्ज माफी दयावी यासाठी विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे. च॔द्रपुर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा झाली. शेतमालाला हमी भाव नाही,शेतीच्या उत्पन्नातून उद...