मराठी कलाकारांच्यासोबत यशवंतराव चव्हाण ,साहेबांच्या अनेक आठवणी आहेत .याची चर्चा व्हावी ,यशवंतराव साहेबांच्या आठवणी आमच्या मेलवर पाठवावेत - laxmiputra.krd@gmail.com
पोस्ट्स
ऑक्टोबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नाठाळांच्या माथी. .... कराडचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे ,कृष्णा नदीवरील पुलाचे उदघाटन झाले ,लोकांची चांगली सोय झाली .पण ऐका पुलाचे दोनदा उदघाटन कशासाठी ? याचे आकलन कराडकराना झाले नाही . श्रेयवादाचे राजकारण, मुख्यमंत्र्यांना विरोध ,का आणखी काय? याचा खुलासा झाला नाही .या झालेल्या राजकारणाचा लोकांच्यावर काहीही परिणाम झाला नाही .कराडचे राजकारण पाटणच्या दिशेने असे खेदाने म्हणावे लागेल . राज्याला ,देशाला नेतृत्व देणारं कराड. उलटया दिशेने प्रवास करीत आहे ,अशी लोक भावना निर्माण होत आहे .याचा सर्वानी विचार करणे आवश्यक आहे .शांत ,संयमी ,पारदर्शक ,विचारी ,लोक भावनेचा आदर करणारी येथील राजकीय मंडळी आहेत .मग कुजके-नासके ,विकृत राजकारणाची पेरणी करणारी मंडळी धुतल्या तांदळासारखी आहेत असे नाही .झालेल्या घटनेतून चांगला बोध घ्यावा ,अन्यथा तुकारामांच्या .....नाठाळांच्या माथी ....प्रमाणे कराडकर उत्तर देतील.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जयवंत शुगरचा तृतीय गळीत हंगाम शुभारंभ झाला असून तीन लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.डॉ. सुरेश भोसले म्हणाले ,एकरी १०० टन उत्पादन घेण्यासाठी शेतकरी यांनी प्रयत्न करावा .डॉ.अतुल भोसले म्हणाले ,तारळी येथे आठ टी. एम.सी. चे धरणामुळे वीस हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. शेतकरी व लोकांचा फायदा करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,सभासद व शेतकरी यांनी सहकार्य करावे .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा करिष्मा कायम राहिला ,कारण राजकारणातही प्रामाणिकपणाने काम करता येते ,याचा आदर्श बाबांनी राज्याला घालून दिला आहे .यामुळे माध्यमांसमोर खुल्या मनाने जातात ,टीकाटिप्पणी करण्यापेक्षा शासनाने लोकहिताचे निर्णय घेतले आहेत ,ते आम जनतेपर्यंत जावेत ,असा प्रयत्न नेहमी बाबांचा असतो .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पत्रकारांवर ह्ल्ल्ये होतात हे निषेधार्थ आहे .बीड येथील पत्रकार संजय मालानी यांच्यावर झालेल्या हल्याचा प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध करीत आहोत .केवळ निषेधाने हा प्रश्न सुटणार नाही ,एस . एम .देशमुख हल्ल्याविरोधी कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत .यात अद्याप फारसे यश आले नाही ,१६ पत्रकार संघटना असूनही शासन या पत्रकारांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष का करीत आहे ? याविषयावर गंभीरपणे पत्रकारांनी , पत्रकार संघटनानी विचार केलेला आहे असे मला वाटत नाही .संजय मालानी यांच्यावर हल्ला का झाला ? पत्रकार आणि पत्रकार संघटनांची भीती ,दबाव राहिला नाही का ? शासन पत्रकारांवरील हल्ल्यची दखल घेत नाही ? या प्रश्नांचा शोध घेणे आवश्यक आहे .असे माझे मत आहे . टिळक -आगरकर यांची पत्रकारिता राहिली नाही , समाजप्रबोधन , लोकहित ,लोक चळवळ यांचा आणि पत्रकारितेचा दुरान्वेयेही संबंध राहिलेला नाही . गुंड वृत्तीचे लोक पत्रकारावर हल्ला करण्याचे धाडसच कसे करतात ? आता एका हाताने टाळी वाजत नाही .माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे ते माझे म्हणावे हि समाजाची अपेक्षा आह...
सत्कार्याला साथ साथ अन्यायाला लाथ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सत्कार्याला साथ साथ अन्यायाला लाथ फेसबुकवर अनेक पत्रकार मित्र विविध विषयावर लिहितात ,आपले मत व्यक्त करतात ही आनंदाची बाब आहे .दिवसभरातील घडामोडी कळतात .नवनवीन चित्रे पाहवयास मिळतात ,मात्र ज्या पत्रकारीता जगात आपण काम करतो त्यांमधील बरे -वाईट अनुभव येतात याबाबत कोणी ,काही लिहित नाही ,बोलत नाही .पत्रकारांचेही बरेच प्रश्न आहेत .वृत्तपत्रासमोर अनेक अडचणी ,समस्या आहेत .यावर चर्चा झाली पाहिजे .या विषयावर लिहिंण्याचा माझा मनोदय आहे .पत्रकार व वृत्तपत्र जगात काय चालंत ,हे गेल्या २५ वर्षाच्या पत्रकारितेत पाहिले ,ऐकले ,अनुभव आले आहेत .याची गोळा -बेरीज...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
फेसबुकवर अनेक पत्रकार मित्र विविध विषयावर लिहितात ,आपले मत व्यक्त करतात ही आनंदाची बाब आहे .दिवसभरातील घडामोडी कळतात .नवनवीन चित्रे पाहवयास मिळतात ,मात्र ज्या पत्रकारीता जगात आपण काम करतो त्यांमधील बरे -वाईट अनुभव येतात याबाबत कोणी ,काही लिहित नाही ,बोलत नाही .पत्रकारांचेही बरेच प्रश्न आहेत .वृत्तपत्रासमोर अनेक अडचणी ,समस्या आहेत .यावर चर्चा झाली पाहिजे .या विषयावर लिहिंण्याचा माझा मनोदय आहे .पत्रकार व वृत्तपत्र जगात काय चालंत ,हे गेल्या २५ वर्षाच्या पत्रकारितेत पाहिले ,ऐकले ,अनुभव आले आहेत .याची गोळा -बेरीज करावी असे मनापासून वाटते .सत्कार्याला साथ अन अन्यायाला लाथ या न्यायाने पत्रकारीता केली आहे .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कराड -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचा कारभार स्वीकारल्यानंतर अनेकांना शंका होती कि ,राज्यातील प्रश्नाचा त्यांना अनुभव नाही ,आघाडीचे सरकार कसे चालविणार ? मात्र गेल्या दोन वर्षात जे निर्णय घेतले ,लोकांची कामे केली ,अनेक अडचणी आल्या त्याच्यावर बाबानी मात केली .आणि आपली क्षमता दाखऊन दिली आहे .यामुळे राजकारणातील मात्तबर अव्वाक झाली आहेत राजकीय निरीक्षकाना हे कोडे लवकर उलघडले नाही. म्हणून थोडे सोपे करून सांगतो आहे , कराडच्या मातीचा गुण हा प्रामाणिक ,पारदर्शक ,निस्वार्थी काम करण्याचा आहे .सुधारककार गोपाळ गणेश आगरकर ,यशवंतराव चव्हाण यांची नावे अभिमानाने घेतली जातात .अशा महान विभूतीनच्या कर्मभूमीतील पृथ्वीराज चव्हाण (बाबा) आहेत .जनहितासाठी चांगले निर्णय घेताना मागे हटत नाहीत .मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण( बाबा )राज्याला मिळालेली देणगी आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही .
सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या सारखी सडेतोड ,प्रामाणिक ,बुद्धिवादी पत्रकारिता करणे गरजेचे आहे ,परंतु पत्रकारीता सध्या व्यावसाईकपने केली जात आहे .यामुळे समाजाची दिशाभूल होत आहे .स्वहिताला महत्व देणारी माणसं पत्रकारितेत आल्यानंतर आणि वृत्तपत्राचे मालक ,संपादक त्याच वळणाची असल्यावर काय करायचे ?या विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचा वारसा घेऊन कराडमधून गेली २५ वर्ष प्रामाणिक पत्रकारीता करीत आहे .सुधारककार आगरकर कराडचे याचे पूर्ण भान असणारी कराडमधील पत्रकार आहेत .हि आनंदाची बाब होय .मात्र ,याला काही अपवाद आहे व्यावसाईक पत्रकारितेचे नाव देऊन नालायक,बदमाश, स्वहिताचा विचार करून पत्रकारितेला बदनाम करीत आहेत .आमची भूमिका सकारात्मक पत्रकारिता करणारे मित्राच्या पाटीशी उभे राहणे ,अशी आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स