पोस्ट्स

मार्च, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दैनिक लक्ष्मीपुत्र,कराड 1 एप्रिल 2016

इमेज
दैनिक लक्ष्मीपुत्र,कराड 1 एप्रिल 2016

डाॅ.अजिंक्य डी.वाय.पाटील

इमेज

डाॅ.अजिंक्य डी.वाय.पाटील

महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार राज्याच्या प्रगतीचा आरसा - डाॅ.अजिंक्य डी.वाय. पाटील लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार हा राज्याच्या प्रगतीचा आरसा आहे. नामांकन...

शब्द लाख मोलाचा

इमेज
राज्यातील पत्रकारांना राज्य शासनाने पेन्शन सुरू करावी यासाठी सर्वच संघटना गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहेत.प्रत्येकवेळी सत्तास्थानी असणा-या मुख्यमंत्र्यांकडे पत्...

टंचाईवर फुंकर

सध्या राज्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकांना कुठले व कसे पाणी दयायचे असा गंभीर प्रश्न राज्य शासनासमोर उभा राहिला आहे. पाण्य...

प्रयोग

पर्यावरणाचा प्रश्न सर्वत्र मोठ्याप्रमाणत जटील होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे मारक आहे. आणि समाजाच्यादृष्टीने अयोग्य आहे.यावर रामबाण उपाय शोधला पाहिजे ग्रामीण भाग...

लढाई सुरू...सहभागी व्हावे

लढाई सुरू....सहभागी व्हावे. वृत्तपत्रसंबंधाने राज्य शासनाने 2001 साली धोरण जाहिर केले आहे.वृत्तपत्रांची व्याख्या केली आहे.दैनिक,सायं.दैनिक,साप्ताहिक व मासिक यांचा आकार किती असावा आणि पानांची संख्या निश्चित केले आहे.तर वृत्तपत्रांच्या अंक विक्री कशी आहे यानुसार वृत्तपत्राचे वर्ग ठरवले आहेत.अ ब क अशी तीन वर्गात वर्गवारी केली आहे.अ आणि ब वर्गाला ज्यापध्दतीने शासन न्याय देत आहे.याउलट क वर्गाला नेहमी उपेक्षीत ठेवले जात आहे.यामुळे वृत्तपत्रांबाबत शासनाची न्याय भूमिका दिसून येत नाही.क वर्ग वृत्तपत्र हे महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागातून प्रसिध्द होत असतात.राज्य शासनाचे विविध उपक्रम,योजना,शासनाची सकारात्मक प्रसिध्दी,मंत्रीमहोदयांचे कार्यक्रम,भाषणे व फोटो सविस्तर क वर्गातील वृत्तपत्रे ठळक प्रसिध्दी देतात.ही वस्तुस्थिती आहे. सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असो. सर्वांना न्याय समान दिला पाहिजे ही रास्त अपेक्षा आहे.पण खरे झारीतील शुक्राचार्य कोण ? हे शोधून आता क वर्ग वृत्तपत्र मालक व संपादकांनी लढाई सुरू केली पाहिजे.आम्ही जेष्ठ संपादक आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष लढ...

पाणी - संपादकीय

पाणी राज्यातील विविध भाग पाण्यासाठी निसर्गावर अवलंबून आहे.पाऊस चांगला व दमदार झाला तर सर्वांनाच आनंद होतो दरम्यान सध्या नैसर्गिक आपत्तीशी महाराष्ट्र सामना करीत आहे.कारण यंदा पाऊसाने पाठ फिरविल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नैसर्गिक बदलामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे.राज्यातील बहुतांशी जनता सध्या पिण्याच्या पाण्यासाठी आसूसलेली आहे तर लातूरमध्ये सर्वाधिक भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे माणूसकी पाणी नसताना वाहून जात आहे.ही विदारक सत्य मान्य करावे लागेल. महाराष्ट्र देशा,खणकर देशाची आजची पाणी अवस्था बिकट आहे. पाण्याचा पिणी अत्यंत काटेकोर आणि काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर पाण्याची सामूहिक बचत करणे व सर्वांना आवश्यक तेवढेच पाणी देणे महत्वाचे आहे. शिवसेपा भाजपा युती शासनाने राज्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.ही खरी वस्तुस्थिती आहे.तेव्हा पिण्याचे पाणी कमी व मागणी जादा अशी आजची अवस्था आहे तेव्हा पाणी वापराचे नियोजन करणे, पाण्याचा गैरवापर करणे आणि पाण्याचा अपव्यव टाळणे हे झाले तर...

जलबचत

जलबचत दुष्काळाची भिषण पसिस्थिती पाहाता आता जलबचतीचा विचार आणि संदेश समाजातील जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक बाब झाली आहे कारण मराठवाडा व विदर्भात पाण्याची तीव्रता वाढली आहे.याला पश्चिम महाराष्ट्र ही अपवाद नाही मात्र कराडमध्ये आजही पिण्याचे मुबलक पाणी आहे मात्र याचा काही नागरीक दुरोपयोग करीत आहेत ही गंभीर बाब आहे.कारण गाडी साफ करणे,गटारातील घाण पुढे जावी म्हणून पाणी सुरू ठेवणे,अंगणात सडा मारणे,पाणी शिळे म्हणून फेकून देणे या सारख्या असंख्य कारणाकरीता पाण्याची नासाडी करणे हे चूकीचे आहे.तेव्हा जलबचतीचा नारा देवून पाणी बचतीचे प्रबोधन होणे आवश्यक आहे.कृष्णा - कोयनेला आजही भरपूर पाणी आहे हे आपले सुदैव म्हणता येईल.जिथे पाणीच नाही तिथली परिस्थिती नजरेसमोर आणून किमान पाण्याचा अपव्यय होणार नाही यांची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे.पाणी बचतीचे महत्त्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी जलजागृती कराड नगरपालीकेने हाती घ्यावी दरम्यान विविध उपक्रमांद्वारे जनसामान्यांना जलबचतीचा संदेश देण्यासाठी स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांनी पुढे यावे आणि जलबचतीचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रयत्...

जलबचत

जलबचत दुष्काळाची भिषण पसिस्थिती पाहाता आता   जलबचतीचा विचार आणि संदेश समाजातील जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक बाब झाली आहे कारण मराठवाडा व विदर्भात पाण्याची तीव्रता वाढली आहे.याला पश्चिम महाराष्ट्र ही अपवाद नाही मात्र कराडमध्ये आजही पिण्याचे मुबलक पाणी आहे मात्र याचा काही नागरीक दुरोपयोग करीत आहेत ही गंभीर बाब आहे.कारण गाडी साफ करणे,गटारातील घाण पुढे जावी म्हणून पाणी सुरू ठेवणे,अंगणात सडा मारणे,पाणी शिळे म्हणून फेकून देणे या सारख्या असंख्य कारणाकरीता पाण्याची नासाडी करणे हे चूकीचे आहे.तेव्हा जलबचतीचा नारा देवून पाणी बचतीचे प्रबोधन होणे आवश्यक आहे.कृष्णा - कोयनेला आजही भरपूर पाणी आहे हे आपले सुदैव म्हणता येईल.जिथे पाणीच नाही तिथली परिस्थिती नजरेसमोर आणून किमान पाण्याचा अपव्यय होणार नाही यांची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे.पाणी बचतीचे महत्त्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी जलजागृती कराड नगरपालीकेने हाती घ्यावी दरम्यान विविध उपक्रमांद्वारे जनसामान्यांना जलबचतीचा संदेश देण्यासाठी स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांनी पुढे यावे आणि जलबचतीचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रय...