जयवंत शुगरचा तृतीय गळीत हंगाम शुभारंभ झाला असून तीन लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.डॉ. सुरेश भोसले म्हणाले ,एकरी १०० टन उत्पादन घेण्यासाठी शेतकरी यांनी प्रयत्न करावा .डॉ.अतुल भोसले म्हणाले ,तारळी येथे आठ टी. एम.सी. चे धरणामुळे वीस हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. शेतकरी व लोकांचा फायदा करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,सभासद व शेतकरी यांनी सहकार्य करावे .   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.