सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या सारखी सडेतोड ,प्रामाणिक ,बुद्धिवादी पत्रकारिता करणे गरजेचे आहे ,परंतु पत्रकारीता सध्या व्यावसाईकपने केली जात आहे .यामुळे समाजाची दिशाभूल होत आहे .स्वहिताला महत्व देणारी माणसं पत्रकारितेत आल्यानंतर आणि वृत्तपत्राचे मालक ,संपादक त्याच वळणाची असल्यावर काय करायचे ?या विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचा वारसा घेऊन कराडमधून गेली २५ वर्ष प्रामाणिक पत्रकारीता करीत आहे .सुधारककार आगरकर कराडचे याचे पूर्ण भान असणारी कराडमधील पत्रकार आहेत .हि आनंदाची बाब होय .मात्र ,याला काही अपवाद आहे व्यावसाईक पत्रकारितेचे नाव देऊन नालायक,बदमाश, स्वहिताचा विचार करून पत्रकारितेला बदनाम करीत आहेत .आमची भूमिका सकारात्मक पत्रकारिता करणारे मित्राच्या पाटीशी उभे राहणे ,अशी आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.