कराड -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचा कारभार स्वीकारल्यानंतर अनेकांना शंका होती कि ,राज्यातील प्रश्नाचा त्यांना अनुभव नाही ,आघाडीचे सरकार कसे चालविणार ? मात्र गेल्या दोन वर्षात जे निर्णय घेतले ,लोकांची कामे केली ,अनेक अडचणी आल्या त्याच्यावर बाबानी मात केली .आणि आपली क्षमता दाखऊन दिली आहे .यामुळे राजकारणातील मात्तबर अव्वाक झाली आहेत राजकीय निरीक्षकाना  हे कोडे लवकर उलघडले नाही. म्हणून थोडे सोपे करून सांगतो आहे , कराडच्या मातीचा गुण हा प्रामाणिक ,पारदर्शक ,निस्वार्थी काम करण्याचा  आहे .सुधारककार गोपाळ गणेश आगरकर ,यशवंतराव चव्हाण यांची नावे अभिमानाने घेतली जातात .अशा महान विभूतीनच्या कर्मभूमीतील पृथ्वीराज चव्हाण (बाबा) आहेत .जनहितासाठी चांगले निर्णय घेताना मागे हटत नाहीत .मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण( बाबा )राज्याला मिळालेली देणगी आहे असे  म्हटल्यास वावगे होणार नाही .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.